छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. या पत्रात रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्राची समाधी हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. संभाजीराजेंनी पत्रात म्हटले आहे की, 'हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात

Sambhaji Chhatrapati : मोठी बातमी! 'किल्ले रायगडावरील 'ती' समाधी हटवा', संभाजीराजेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; 100 वर्षांचा दिला हवाला !
Sambhaji Chhatrapati later CM Devendra Fadnavis Waghya Dog memoria: संभाजीराजेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे 100 वर्ष होण्यापूर्वीच ती समाधी हटवा.
: Yuvraj Sambhaji Chhatrapati
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.
भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
समस्त भारतवासीयांचे श्रद्ध... See more
Sambhaji Chhatrapati News: माजी खासदार संभाजीराजे
छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. या पत्रात रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्राची समाधी हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. संभाजीराजेंनी पत्रात म्हटले आहे की, 'हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात
भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे. समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.', असे देखील संभाजीराजे यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
What's Your Reaction?






